Posts

Showing posts with the label movie

अंकुश चौधरी

Image
  अंकुश चौधरी  यांनी ऑल द बेस्ट नाटकातून मराठी रंगभूमीवर पदर्पण केले. अंकुश चौधरी यांच्या रंगभूमीवर खूप यशस्वी भूमिका केल्या. अंकुश यांनी सर्व प्रथम  सावरखेड  एक गाव चित्रपटद्वारे २००४ मध्ये मराठी चित्रपटात भूमिका केली. सन २००८ मध्ये त्यांनी केलेल्या सत्या ह्या चेकमेट मधील भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. नंतर त्यांनी शहाणपण देगा देवा, झक्कास, नो एंट्री पुढे धोका आहे अश्या चित्रपटातून विवीध भूमिका केल्या. अश्याच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित  दुनियादारी  ह्या चित्रपटात dsp भूमिकेत तो जास्त लोकांच्या जवळ गेला. अंकुश चौधरी यांना अनेक पुरस्कार मिळाले. सन २०१५ मधील दगडी चाळ मधील भूमिका लोकांच्या मनात घर केलं. ह्या भूमिकेला अनेक पुरस्कार मिळाले. मराठी टीव्ही वाहिन्यांवर सर्वात प्रथम  आभाळमाया  मधील भूमिका खूप यशस्वी झाली. अनेक मराठी टीव्ही वाहिन्यांवर उत्तम भूमिका केल्या. अनेक यशस्वी भूमिका तसेच अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक मराठी चित्रपट निर्मती केली. त्यांच्या वाटचालीस आमच्या तर्फे शुभेच्छा. आमचे चॅनल akkot series India माहिती...

पंचमदा (राहुल देव बर्मन)

Image
  पंचमदा सचिन देव बर्मन के बेटे थे| सचिनजी ने उनकी फिल्म प्यासा में " सर जो मेरा चकराए" गाना पंचमदाने संगीत दिया था|  पंचमदाने १९५८ में कागज के फूल, बंदिनी, गाईड, तीन देविया इन फिल्मोमे बतौर म्यूजिक असिस्टेन्ट काम किया| है अपना दिल तो आवारा गानेमे उन्होने माउथ ऑर्गन बजाया| महमूदजी ने उन्हें १९६१ में अपनी फिल्म छोटे नवाब के लिए म्यूजिक डायरेक्टर लिया। १९६६ में उन्हें फ़िल्म तीसरी मंजिलमें बतौर म्यूजिक डायरेक्टर सफलता हासिल हुयी। १९७० के दशकमें राजेेश खन्नाके फ़िल्म कटी पतंगमें किशोर कुमारके साथ सफलता हासिल हुयी। उसी समय उन्हकी शक्ति सामन्तके साथ फ़िल्म आराधनाके सभी गाने मशहूर हुए । पंचमदाने किशोर कुमार और अशजीके साथ बहोत गाने सफलताकी सीडी चढ़ते गये। पंचमदाने महोमद रफी, लताजीके साथभी कई गाने किये। आशाजी का फ़िल्म हरे राम हरे कृष्ण का गाना का दम आरो दम काफी मशहूर हुआ। १९७१ में आई फ़िल्म अमर प्रेम के गाने रैना बीत जाएं लताजिने सुपरहिट बना दिया। १९७१ मेही आये फ़िल्म कांरवा के गानोने बुलंदिया  छु ली। उन्हें फिल्म फेअर से संमानित किया गया। ...

Sushant Singh Rajput the star of century

Image
Sushant Singh Rajput , is a self made man in the bollywood industry. This legend started his career as an engineering student, after pursuing engineering for 3 years he begin his career as a dancer.  Sushant Singh Rajput launched into acting by a TV serial ' Pavitra Rishta ' which was directed by 'Ekta Kapoor.' Then he slowly started conquering the flim industry, his debut movie 'Kai Po Che' was released in 2013, even in the same year he did another movie named ' Shudh Desi Romance' . In 2016 Sushant did a movie named ' M.S.Dhoni the untold story' which was the most grossing film. His final film was 'Dil Bechara' and was the most sucessful movie on the OTT platform. He was a best human in the bollywood industry. He even was a rare gem who could write with the hands simultaneously. We lost our legend in the 2020's and he would definately be remembered by his good deeds. Best video from our Chanel...